आपल्या मनामध्ये दिवसेंदिवस हे अनेक प्रकारचे विचार चालू असतात. आपले बाह्य मन हे संपूर्णपणे बाहेरील लोकांवर अवलंबून असते, तर अंतर्मन हे नेहमी स्वत:चे मन आपल्याला काय सांगत आहे त्याचा विचार करत असते. मनामधून येत असलेले विचार हे नेहमी कृतीमध्ये दिसून येतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी बहिर्मन शेतकरी, अंतर्मन शेत, विचार या बिया आहेत याविषयी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Humanlife<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा